आजच्या घडीला जे समाजात चालू आहे ते फार दुर्दैवी आहे, माणसात माणुसकी नावाला तरी शिल्लक आहे का नाही असा प्रश्न पडतो !!!!
सामाजिक समस्यांकडे समाजकारणाच्या दृष्टीने पाहायचं सोडून राजकारणाच्या पाश्वभूमीवर पहिले जाते.. काही राजकीय नेत्यांनी तर कहरच केलाय तोही फक्त वैयक्तिक कारणांसाठी......
महाराष्ट्रात राहून मराठी शिकता येत नाही हि फार मोठी शोकांतिकाच आहे, आणि जे मराठी प्रश्नावर एकांकिका पार पडतात ते यावेळेला कुठे नेपत्थ्यकाराच्या भूमिकेतही दिसत नाहीयेत. फक्त जिथे ticket black ने विकली जातील तिथेच हे मिरवायला येतात.ह्यांची आंदोलने हि item song सारखीच असतात..
असो, आता जर आपण प्रत्येक जन मराठी विरोधकांपुढे उभा नाही राहिला तर हे पहिले आपली मातृभाषा संपवतील मग आपला स्वाभिमान मग स्वतः आपण .......................!
No comments:
Post a Comment